आशापुर्णादेवी या बंगाली सिध्दहस्त लेखिका. वेगळ्या वाट्वरचं त्यांचं लिखाण नेहमीच मनात खोल रुतून बसतं. त्यांची मला आवडलेली ही कथा, "सिमारेषेची सिमा रेषा". त्याचा काही अंश देत आहे. आवडली तर जरुर कळवा.
आज आत्ता जगलेला क्षण पुढच्या क्षणी "आठवण" बनतो. अशा असंख्य आठवणिंची पिंपळपानं जमवायचा प्रयत्न म्हणजे हा ब्लॉग. आठवणिंच्या या पिंपळपानवर तुमचं स्वागत आहे.
0 comments:
Post a Comment